लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींच्या परवानग्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन - जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा  (covid-19)प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी, तसेच जिल्ह्याबाहेर अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी 
https://covid19.mhpolice.in या लिंक वर भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. 
    
 केंद्र  व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन कालावधीमध्ये इतर राज्यातील , केंद्रशासित प्रदेशामधील विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती असतील यांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील इतर राज्यात, केंद्रशासित प्रदेशात अडकलेल्या विस्थापित व्यक्तींना प्रवेश देण्यासाठी मुभा देऊन त्यासाठी कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे.
      या आदेशाची  अवाज्ञा  करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल
https://covid19.mhpolice.in ह्या  लिंक वर भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. 
आपला आपला जिल्हा निवडून अर्ज करणे आवश्यक आहे


Comments

Popular posts from this blog

आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?

ऍमेझॉनच्या जंगलातून पुन्हा खतरनाक व्हारसचा शोध; जगावर मोठ्या महामारीचे संकट